पुस्तकाबद्दलची माहिती
मराठीतील तरुण-अभ्यासू कवी आणि लेखक असलेले पी. विठ्ठल. या ललित लेख संग्रहातून कोरोना काळातील घटना, घडामोडींचे मानवी वर्तन, जीवन, समाज, सरकार अश्या वेगवेगळ्या कोनातून संदर्भ लावताना दिसतात. हा लेखसंग्रह माणूस म्हणून प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करतो.