शेतकर्]यांच्या आत्महत्या बंद होऊन शेती व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी सरकारी धोरणात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मोफत वीज, कर्जमाफी, रासायनिक खतांसाठी सबसिडी वगैरेतून शेतकर्]यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारणे अशक्य सरकारवर विसंबून न राहता तरुण शेतकर्]यांनी स्वत च्या शेतमाल-प्रक्रिया स्थापन करून, अ-राजकीय पातळीवर गावोगावी चर्चा-गट स्थापून, आपल्या उत्पन्नात अनेक प्रकारे वाढ करण्याची गरज आहे. सरकारने गेल्या ६० वर्षांत काहीच न दिल्याने आता तरुण शेतकर्]यांनी स्व-प्रयत्नांनी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. शेतकर्]यांचे नेते, सामाजिक व राजकीय पुढारी तसेच सरकारी यंत्रणेने शेतकर्]यांचे मुख्य प्रश्]न समजून घेण्यासाठी व वाढत्या आत्महत्यांचे प्रश्]न सोडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
ThriftBooks sells millions of used books at the lowest
everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We
deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15.
ThriftBooks.com. Read more. Spend less.